महाराष्ट्र
You can add some category description here.
-
पुण्यात गॅस गळतीने स्फोट, पाचजण जखमी
पुणे (पिंपरी) : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी जेवण बावण्यासाठी गॅस चालू केला असता अचानक गॅसाचा स्फोट…
Read More » -
बदलापूरचे आंदोलन राजकारणाने प्रेरित
मुंबई : बदलापूरमध्ये आठ ते नऊ तास चाललेले आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. असे चिमुकलीवर आंदोलन करणे…
Read More » -
राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती
राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास 35 हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment) राबवण्यात आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार…
Read More » -
लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात 90 हजार देणार – अजित पवार
आज पुण्यात पुण्यातील बालेवाडीत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा…
Read More » -
ज्यांचे फॉर्म रखडले, त्यांना तीन महिन्याचे एकदम 4500 रु. देणार – देवेंद्र फडणवीस
पुणे : ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत.…
Read More » -
म्हटल्याप्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा- शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्वतंत्र दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं.…
Read More » -
जि.प शाळेतील 50हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : पैठणमधील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे 50 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला…
Read More » -
लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला न आल्यास फॉर्म रद्द, धमकीचा मेसेज
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या कार्यक्रमाला ज्या भगिनी येणार नाहीत, त्यांचे फॉर्म रद्द होतील, असा धक्कादायक मेसेज पाठवला…
Read More » -
लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात, अर्ज न करताही ३ हजार जमा
यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आटापिटा करावा…
Read More » -
सरकारचं धाकधुक धाकधुक व्हायला लागलंय म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली : अमोल कोल्हे
परभणी : महाराष्ट्रातील जनतेनं सरकारला नापास केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतील पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More »